सतावणारे काही प्रश्न
१. खूप छोटा बदल घडवण्यासाठी खूप मोठा विरोध का होतो?
२. कौटुंबिक किंवा सामाजिक दबावाखाली मी मानत असलेल्या मूल्यांशी विसंगत कृती करायची वेळ आली की मनाची दोलायमान अवस्था का होते? (ठाम रहाण्यासाठी किंमत देण्याची मनाची तयारी असताना देखील)
३. मला पटलेले विचार वैयक्तिक आयुष्यात अमलात आणण्यासाठी मी आग्रही असावे की नाही?
४. मी आग्रही असले तर त्याचवेळी मला, मला पटलेल्या विचारांवर ठाम रहायचं आणि शिवाय मनातून जे तुटलेपण जाणवतं ते देखील येऊ द्यायचं नाही - हे कसं जमायचं?
उत्तरे नक्की मिळतील फक्त कधी ते माहीत नाही :)
Wednesday, January 27, 2010
Subscribe to:
Posts (Atom)